---Advertisement---

नव्या सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा,’तब्बल’ इतक्या एकर जमीनी करणार शेतकऱ्यांना परत.

JALNA NEWS TODAY LOCAL INSIGHTS
April 8, 2026 5:02 PM
---Advertisement---
Jalna News WhatsApp Channel Follow

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकार 4 हजार 849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार आहे, याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली आहे.

सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील 963 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या वर प्रतिक्रिया देताना बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा देखील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

JALNA NEWS TODAY LOCAL INSIGHTS

Jalna News

Jalna News Team provides accurate and timely updates on News, Government Schemes, Career opportunities, Crime, Finance, Agriculture, Business, Health, Entertainment, and Travel across Maharashtra. Our mission is to deliver reliable, easy-to-understand information that keeps readers informed and empowered.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now