Jalna water shortage
जालन्यात भीषण पाणीटंचाई! २० गावं आणि १९ वाड्यांची तहान आता टँकरवर; प्रशासनाकडून उपाययोजना सुरू
जालन्यात पाणीटंचाईचे भीषण संकट! २० गावे आणि १९ वाड्यांची तहान आता टँकरवर. वाढत्या उन्हामुळे पाणीपातळी खालावली असून प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.






